चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने दिवसअखेर 174 धावांवर 2 गडी बाद अशी स्थिती झाली असून इंग्लंडच्या 311 धावांच्या आघाडीपैकी 137 धावा भारताने कमी केल्या आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये सध्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचा पहिला सामना हा पावसामुळे वाहून गेला होता.