बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित झाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) नऊ राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे (Maharashtra Flood) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यांत 3050 गावांमध्ये अतोनात नुकसान झ ...
हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.