आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. यावेळी अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे या मोर्चाला उपस्थित असणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो लक्षात घेऊन भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. त्यांनी चांगलं काम केलं असतं तर विरोधी पक्ष म्हणून काम केलं असतं.