आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, काँग्रेसने एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
विक्रोळी पार्कसाईटमध्ये मुंबई मनपाचा इमारती च्या पुनर्विकासवरून वाद निर्माण झाला आहे. या इमारती धोकादायक झाल्याने पालिकेने या ठिकाणी पुनर्विकास करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.