उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एस टी कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा संप एस टी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलेला आहे. संप मिटल्याने लाखो प्रवाशांचा जीव भांड्यात पडलेला आहे.