काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशातील निवडणूक यंत्रणेला निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे. राज्यघटनेसमोरील आव्हाने या चर्चासत्रात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर घेण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक संपन्न, राहुल गांधींसह इतर विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कृतीला आणि प्रत्येक कारवाईवर पूर्ण पाठिंबा.
राहुल गांधी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टवर महायुतीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांनी काय म्हटले?