पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर घेण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक संपन्न, राहुल गांधींसह इतर विरोधकांचा सरकारच्या प्रत्येक कृतीला आणि प्रत्येक कारवाईवर पूर्ण पाठिंबा.
राहुल गांधी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टवर महायुतीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांनी काय म्हटले?
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भारताला खरं स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं, राहुल गांधींनी दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या वक्तव्याचा समाचार घेतला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सूर्यवंशी यांच्या हत्येवरून धक्कादायक विधान केलं आहे.