इंडिगो कंपनीच्या फ्लाईट रद्द झाल्याने संपूर्ण देशामध्ये गोंधळ उडाला आहे. कंपनीच्या सर्व फ्लाईटचे उड्डाण रद्द होत असल्यामुळे देशातील सर्व प्रमुख विमानतळांवर गोंधळ उडालाा आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतचोरी झाली आणि निवडणूक आयोगाने भाजपाला जिंकवून दिलं, असा आरोप काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
भयंकर पूरपरिस्थिती राज्यात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात निर्माण झाली आहे. (Rain) शेतकरी या संकटामध्ये कोलमडून गेला आहे. मराठवाड्याचा दौरा अशा प्रसंगात राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांनी केल ...
काँग्रेस नेते राहुल गांधींनी देशातील निवडणूक यंत्रणेला निष्क्रिय असल्याचे म्हटले आहे. राज्यघटनेसमोरील आव्हाने या चर्चासत्रात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.