राहुल नार्वेकर यांनी 'ग्लोबल महाराष्ट्र' कार्यक्रमात सांगितले की येणाऱ्या ५ वर्षांत सरकार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे. शेतकऱ्यांना मदत, महिलांना स्वावलंबी बनवणे आणि ग्रामीण विकासावर भर देणार ...
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा मतदारसंघातून विद्यामान आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. त्या संधीचं सोनं करत राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की, घड्याळ पवार साहेबांचं आहे की कुणाचं? हा निर्णय मी दिला आहे. तसेच, काँग्रेसने कुलाब्यात दिलेला उमेदवारास कोणी ओळखतं का? ...