आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एका कार्यक्रमात ठाकरे गटावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार का आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्लॅन काय आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची मागणी आणि पक्षप्रमुखांसोबत चर्चा होणार.