आर्थिक,सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे." असे शीतल हरीष करदेकर (मुंबई), राष्ट्रीय अध्यक्ष मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तसेच कार्यकारी संपादक- दैनिक द ग्लोबल टाइम्स यांनी 'धुळे जिल ...
शरीर अपूर्ण असलं तरी स्वप्नं आणि जिद्द पूर्ण असेल तर काहीही अशक्य नाही. आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रतिभेला शरीराची, मर्यादांची गरज नसते. हे सिद्ध केलं आहे काश्मीरच्या शितल देवीने.
मविआने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मविआत कोणीही मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असणार नाही. तर तीन्ही प्रमुख घटक पक्ष हे एकसमान असणार आहेत. 85-85-85 असा हा फॉर्म्युला असणार आहे. ...