खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सामन्याच्या अग्रलेखात केलेल्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आमची गुजराती समाजाची, गुजराती भाषेची भांडण नाही आहे. मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी आणि मोदी शाहा यांनी लावला आहे, आम्ही नाही लावला.