भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे आता आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याची बातमी मंगळवारी अधिकृतपणे घोषणा करून सांगण्यात आली आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंचं त्यांच्या होमटाऊनमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हार्दिकच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.