दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट उपक्रमाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे
पर्यावरणपूरक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल टाकत मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.