भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील चाहत्यांसाठी उत्साह, तणाव आणि प्रचंड अपेक्षांची पर्वणी. दोन प्रतिस्पर्धी संघातील सामना हा केवळ एक खेळ नसून भावनांची लढाई मानला जातो.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आज दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. पण या यशामागे महिला खेळाडूंचा मोठा संघर्ष दडलेला आहे.
आशिया चषक 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना परदेशी टी-20 लिगमध्ये खेळता येणार नाही
ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी वेगवान गोलंदाजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 2026 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्यचकित केले.
भारतीय खेळाडू हे त्यांच्या खेळासह त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील चर्चेत असतात. टीम इंडियातील अनेक असे खेळाडू आहेत ज्यांच शिक्षण कमी आहे. मात्र शिक्षण नसतानाही ते इतक चांगल इंग्रजी कसं बोलतात?