अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नेत्यांनी 12 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक आणि आशयपूर्ण ट्विट करत त्यांच्या निर्णयाचं उघडपणे कौतुक केलं आहे.
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासदिशेत आत्मविश्वासाचा सूर उमटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा बनवण्याचा ठाम ...