महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता या विजयाचा अनुभव इतर राज्यांत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या दुःखद घटनेनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही नेत्यांनी 12 फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे संकेत दिले होते.