राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास, राजकीय भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राज्याच्या राजकारणाला वेग दिला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार दौरा अधिक तीव्र झाला आहे. शुक्रवारी मुंबईत अंधेरी आणि चेंबूर येथे त्यांच्या दोन जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
माझ्यातील नेता आणि गृहमंत्री वेगळा नाही,ज्या शहरात कायदा सुव्यवस्था असते तिथ शांतता असतात,दंगल झाल्यास गुंतवणूक वर परिणाम होतो,शहरात कायदाच राज्य असले पाहिजे.विदेशी गुंतवणूक येताना विचार करते..
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील महायुतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्ट उत्तर दिलं आहे.