महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC द्वारे मोठ्या भरतीची घोषणा करून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
महाराष्ट्रात 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या उमेदवारांची राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शविला होता.