पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील नुकत्याच झालेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप, पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचा कट असल्याचे विधान. बीएसएफवर घुसखोरीस मदत केल्याचा आरोप. अधिक जाणून घ्या...