बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रया दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात महायुतीला पाठिंबा दिला आहे. मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे.
बिहारमध्ये आज बहुमत चाचणी होणार आहे. नितीशकुमार सरकारचे आज भवितव्य ठरणार आहे. बहुमत चाचणीआधी बिहारच्या राजकारणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळतय आणि राजकीय हालचालींना सुद्धा वेग आल्याचं दिसत आहे.
अमितेश कुमार हे लोकप्रिय पोलीस IPS आहेत. अमितेश कुमार दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवीधर तर कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर आहेत.