आशिया चषक 2025 मध्ये भारताने पाकिस्तानवर तिन्ही सामन्यांत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना परदेशी टी-20 लिगमध्ये खेळता येणार नाही
पाकिस्तान नेहमी भारताविरोधात काही ना काही खुरापत करताना दिसतो. मात्र यावेळी पाकिस्तानी आर्मीने मोठी चूक केली आहे. पाकिस्तान आर्मीने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला.
पाकिस्तानी खेळाडू साहिबझादा फरहान आणि हारिस रौफ यांच्या नंतर आता पाकिस्तानच्या एका शोमध्ये कॉमेडियनच्या वक्तव्याने मर्यादीच्या सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आणि संपुर्ण टीमने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यामुळे संघावर कारवाई होणार का?