पुण्यातील घडलेल्या अपघातप्रकरणी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना दूरध्वनीवर संपर्क साधत कठोर निर्णय घेतले आहेत.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील अपूर्ण कामांची भीषणता समोर आणली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदून ठेवलेला, पण न झाकलेला खड्डा जीवघेणा ठर ...