भारतीय खेळाडू हे त्यांच्या खेळासह त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील चर्चेत असतात. टीम इंडियातील अनेक असे खेळाडू आहेत ज्यांच शिक्षण कमी आहे. मात्र शिक्षण नसतानाही ते इतक चांगल इंग्रजी कसं बोलतात?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर थेट प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे.