लग्न सोहळा हा फक्त वधु-वराच्या आयुष्यातलाच नाही तर त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यातलाही मोठा आणि महत्वाचा दिवस असतो. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत विविध संस्कार केले जातात. या १६ संस्कारां ...
लग्नात हळदीला स्वतःचे महत्त्व आहे, हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जवळजवळ प्रत्येक धर्माचे लोक गाठ बांधण्यापूर्वी शरीरावर हळद लावतात, हे शुभ मानले जाते. आपण कधी विचार केला आहे का की ह ...
अनेकदा असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो की, भारतातील सर्वात मोठी संघटना असलेली आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का करण्यात आलेली नाहीये? अखेर यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन ...
हिंदू परंपरेनुसार गुरु पुष्य योग हा अत्यंत शुभ आणि लाभदायक काळ मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी, गुंतवणूक, व्यवसायाची सुरुवात करणे अतिशय यशस्वी ठरते, असा दृढ विश्वास आहे.
महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात राज्यभरातील विरोधक आणि विविध सामाजिक संस्था आक्रमक झाल्या असून 30 जूनला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहेत.