लग्न सोहळा हा फक्त वधु-वराच्या आयुष्यातलाच नाही तर त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यातलाही मोठा आणि महत्वाचा दिवस असतो. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत विविध संस्कार केले जातात. या १६ संस्कारां ...
लग्नात हळदीला स्वतःचे महत्त्व आहे, हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जवळजवळ प्रत्येक धर्माचे लोक गाठ बांधण्यापूर्वी शरीरावर हळद लावतात, हे शुभ मानले जाते. आपण कधी विचार केला आहे का की ह ...
अबूधाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. येथे २६ लाख भारतीय राहतात, जे तेथील लोकसंख्येच्या जवळजवळ ३० टक्के आहेत. अरब अमिराती सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी २० सहस्र चौरस ...
हिंदू (Hindu) धर्मात प्राचीन काळापासून रुढी आणि परंपरा यांचे पालन केले जाते. पूर्वजांकडून आलेल्या अशा अनेक प्रथा आहे ज्याचे आज देखील पालन केले जाते त्यामधीलच एक म्हणजे कपाळावर लावले जाणारे कुंकू (Kunk ...
सूर्यवर्मन याने व्हिएतनामपर्यंत आपले राज्य वाढविले होते. सूर्यवर्मन हा विष्णूचा परम भक्त होता. याच्या काळात अनेक विष्णू मंदिरे बांधली गेली. त्या सर्वांमध्ये अंगकोर वाट हे भव्य तसेच कला व स्थापत्याच्या ...
लग्न म्हणजे दोन जीवांना जोडणारा संस्कार. भारतीय संस्कृतीत लग्नाला विशेष महत्त्व आहे. लग्नातल्या सर्व विधींना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या विधींपैकीच एक म्हणजे सप्तपदी आहे. जाणून घेऊया सप्तपदीचे म ...