गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र दिसून आले.
मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट खुले आव्हान
‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली महिलांना आर्थिक मदतीची भाषा करायची आणि दुसरीकडे अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना पदं देऊन सन्मानित करायचं, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राऊतांनी केला.
राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या भेटीवर अखेर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शिंदेंसोबतची भेट पूर्णपणे अनपेक्षित होती.
आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, “काल प्रथमच आपण पाहिलं की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं होतं.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (उबाठा)गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.