छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळुज परिसरातील महावीर चौकात शनिवारी रात्री 9 वाजता दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यावर अक्षरशः धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी वावरताना काही लोक मुद्दाम इतरांचा गैरफायदा घेतात. विशेषतः सार्वजनिक वाहतुकीत महिलांवर आणि लहान मुलींवर होणारे गैरवर्तन हे गंभीर प्रश्न निर्माण करतं.
मुंबई लोकलमधील भांडणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. त्यातही विरार लोकलच्या महिलांच्या डब्ब्यांमधील छोट्या-मोठ्या वादातून होणारी भांडणं हा नेहमीचाच मुद्दा झाला आहे.