जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळ अधिवेशनात पाण्याच्या समस्येवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावले. ठाणे महानगरपालिकेत कर्मचार्यांची कमतरता, मुंब्रातील अस्वच्छ पाणी आणि पाण्याच्या जोडणीवरील कार ...
जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'आता रामगिरी महाराजला जोड्याने मारायची वेळ आली आहे,' असे आव्हाड म्हणाले. राष्ट्रगीतावरून वाद पुन्हा एकदा चिघळला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्यावर 'प्लॅनिंग' करून खून केल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील गुन्हेगारी आणि कराड यांच्या दहशतीवर आव्हाड यांचे भाष्य.