मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम चांगलीच रंगली आहे. प्रचाराचा वेग वाढत असताना महायुतीतील अंतर्गत तणाव मात्र अधिकच गडद होताना दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली तसेच राज्यभरात सुरू असलेल्या “फोडाफोडी”च्या घडामोडींवरून निर्माण झालेल्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पहिल्यांदाच भाजपवर नाव न घेता थेट प्रहार केला आहे.
विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मात्र, काही नेत्यांकडून त्या वातावरणात गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी अचानक बहिष्कार टा ...