लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्या उद्गीर येथे काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलत होत्या.
कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंज ...
महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे.
सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार आहे. यावरुन आता विरोधकांनी आता सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.