मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात तब्बल 10 सामंजस्य करार (MoUs) आणि दोन रणनीतिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन घडवण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या असावी, या दृष्टीने गृह विभागामार्फत 40 हजार नवीन पोलिसांची भरती करण्यात आली.