शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांनी नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली, या आंदोलनाला मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते, अखेर सरकारने या आंदोलनाची दख ...
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली नागपूरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता दृष्टी ...
बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात शेतकरी हक्क परिषदेत आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले, "आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका." यावर टीका झाल्यानंतर त्यां ...
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मी आयुष्यात इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर पाहिला नाही, मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, झेरॉक्सच यांची निघत नाह ...