रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक पत्र लिहिले आहे. कोकणवासीयांसाठी या पत्रात त्यांनी विशेष मागणी क ...
ज्यात महावृष्टीमुळे थैमान माजले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठवाड्यासह मुसळधार पावसामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची घरे उध्वस्त झाले आहे, पिकांचे मोठे नुकसान झाले.