रत्नागिरीतील दापोली तालुक्यामधील केळशी गावात पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे घरांमध्ये आणि बाजारपेठेत पाणी घुसले आहे. अशातच, हवामान विभागाने चिंता वाढवणारा अंदाज वर्तविला आहे.
राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे.
एक महत्वाचा निर्णय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी रेल्वे (Railway) विभागाने केले आहेत. वेटिंग तिकीट किंवा आरएसी तिकीट असेल तर अनेकदा ते कन्फर्म होणार की नाही, या काळजीमुळे अनेक प्रवास ...