मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण देण्याची मागणी योग्य आहे. एस. सी. एस .टी. ओबीसी अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी दर्जाचा स्वतंत्र प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ...
Bahujan Vikas Aghadi: वसईतील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शेखर धुरी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत पक्षावर अन्याय, श्रेयवाद आणि मोजक्याच लोकांच्या हातात सत्ता असल्याचा आरोप केला.