काही जागा ठरवण्याबाबत विलंब लागतो आघाडी असेल किंवा महायुती असेल तर काही जागा निश्चित करण्यामध्ये विलंब लागत असतो पण लवकरच याबाबत निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल.