यशोमती ठाकूर यांचा आरोप: त्रिशूळच्या नावावर अमरावतीत शस्त्रांचं वाटप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यंत्रणा जबाबदार का? पत्रकार परिषदेत प्रश्न.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बच्चू कडू आक्रमक, अमरावतीत आयुक्तांच्या कार्यालयावर धडकणार. केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत, हिंदू शेतकऱ्यांच्या समस्यांवर संतप्त सवाल.