नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने शेतकरी (Farmer Suicide) आत्महत्यांबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये शेतीशी संबंधित १०,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल् ...
पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाची केंद्रिय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बैठक झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श युवा शेतकरी कैलास नागरे यांनी होळीच्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल. शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी जीव संपवला आहे. यावर आता राजकीय नेत्यांनी प्रतिक ...