कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळेत धार्मिक आस्था दुखावत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना टीळा, टीकली, हातात धागे बांधण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः कल्याण आणि डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.