हिंदू धर्मामध्ये पानाला महत्त्व आहे. खायच्या पानाचा इतिहास खूप जुना आहे. पान सगळ्या देवी -देवतांना प्रिय असते. पण मारुतीली पान सगळ्यात जास्त आवडते, अशी एक धारणा आहे. मारुतीला पान का अर्पण केले जाते ते ...
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मोदकांचा नैवेद्य आणि दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जेव्हा गणपतीचा दात तुटला होता, तेव्हा त्यांना काहीही खाताना खूप त्रास होत होता, तेव्हा त्यांच्यासाठी मुख्यतः मोदक बनवले ...