महाराष्ट्रातील 389 संरक्षित स्मारकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सांस्कृतिक वारशाच्या जपणुकीसाठी राज्य पुरातत्त्व व वास्तू संग्रहालये संचालनालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेमध्ये अबू आझमी आणि नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. आझमी यांनी मशिदीवरील भगवे झेंडे तर नितेश राणे यांनी गणपती मिरवणुकीवरील दगडफेकीवरून सवाल उपस्थित केले आहेत.
मोदी सरकारचा टेम्पल टुरिझमवर भर पाहायला मिळत आहे. आज झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पनात पर्यटन क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारकडून पर्यटनाला चालना देण्याचा विचार केला गेला आहे.