जून 2025 रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला, या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी आरसीबी व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.
बांद्रा (पूर्व) येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे 79 वा स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. नेहमीप्रमाणे केवळ ध्वजारोहण न करता, यंदा हा दिवस शहीदांच्या स्मरणार्थ ‘शहीद दिन’ म्हणून पाळण्यात ...
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही.
साताऱ्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 'राष्ट्रीय आपत्ती' निकषानुसार देय असलेली मदत तातडीने वितरित केली जाईल अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे.