शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात, आपल्या सभेला मैदान पूर्ण भरलेले असते असं म्हणत उद्धव ठाकरेंने शिंदे आणि अजित पवार यांना टोला लगावला आहे.