यशोमती ठाकूर यांचा आरोप: त्रिशूळच्या नावावर अमरावतीत शस्त्रांचं वाटप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यंत्रणा जबाबदार का? पत्रकार परिषदेत प्रश्न.
यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रधर्माला तडा गेल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. जातिवाद आणि समाज विभाजनावर टीका करत, संविधानाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राहुल गांधींवरील टीकेवरुन यशोमती ठाकूर आक्रमक, फडणवीसांना नक्षलवादाचा अर्थ कळतो का असा सवाल. गांधी घराण्याने देशासाठी सर्वस्व वाहून टाकले, फडणवीसांनी तोंड सांभाळून वक्तव्य करावे.