मतदार यादीतील गोंधळ पूर्णपणे दूर न होता महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी तीव्र भूमिका घेतली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा दुपारी १ वाजता निघणार आहे. ...
मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्यांना परवानणी न दिल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.