काही भागांमध्ये पावसाची हजेरी देखील आहे. या बदलांमुळे संपूर्ण देशातील हवामानावर परिणाम होत असून, दक्षिण भारताच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही बदलत्या हवामानाचे दृश्य दिसत आहे
उत्तर भारतात सुरू असलेल्या तीव्र थंडीच्या लाटेचा परिणाम आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी अनुभवायला ...
Winter In Maharashtra: महाराष्ट्रात शीतलहरी सक्रिय असून नाशिक, धुळे, परभणीसह इतर जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घसरण. धुके, थंड वारे आणि शेतांवर परिणाम होत आहेत.
राज्यात सध्या थंडीचे प्रमाण चढ-उतार घेत आहे. अनेक ठिकाणी तापमान 6 अंशांच्या आसपास घसरले असून गारठा वाढत चालला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने थंडीचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत तापमानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे.