भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जातो. 2008 मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.
हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विवाह करत असताना अनेक प्रथा परंपरा पाळाव्या लागतात. अशातच एक प्रथा म्हणजे नवं वर-वधूला हळद लागल्यावर एकटं न सोडणे. परंतु यामागचं नेमकं कारण काय असतं हे जाणून घेऊयात.
लग्नात हळदीला स्वतःचे महत्त्व आहे, हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जवळजवळ प्रत्येक धर्माचे लोक गाठ बांधण्यापूर्वी शरीरावर हळद लावतात, हे शुभ मानले जाते. आपण कधी विचार केला आहे का की ह ...