राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून (CM Devendra Fadanvis) मोठी घोषणा करण्यात आली आहे.
ठाणेकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झालंय. शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बहुप्रतिक्षित ‘मेट्रो 4A’ ची ट्रायल रन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या शुभ दिवशी पंढरपूरच्या पवित्र भूमीतून ‘महाराष्ट्रधर्म’ या नव्या पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे.