महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या कटाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वि ...
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, सुरेश धस यांनी दिली माहिती. देशमुख कुटुंबीयांच्या आक्षेपानंतर जुन्या एसआयटीच्या जागी नवीन तपास पथकाची स्थापना.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींनी एसआयटी प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्या कसून चौकशीनंतर घटनाक्रम सांगितला. आरोपींनी 26 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता.