आता शाळांमध्ये केवळ राष्ट्रगीत गाणेच नाही, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीतही सक्तीने गायले जाणार, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या भूमिकेबाबत मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर लावणारी काँग्रेस आपली भूमिका बदलणार का?
राज्याला हुडहुडी भरली आहे. १७ शहरांचं तापमान अति गारठ्यामुळे राज्यातील महाबळेश्वर या थंडीच्या ठिकाणापेक्षाही कमी झाले आहे. महाराष्ट्र थंडीने गपगार झाला आहे.