मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारातून 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना साकार झाली. याचपार्श्वभूमीवर शंभर दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून कुशल व रोजगारक्षम युवा घडत आहेत ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.
मराठा आरक्षणप्रश्नी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य 2023’ हा कला आणि क्रीडा सादरीकरणांचा सांस्कृतिक सोहळा रविवार ५ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता वरळी येथील सरदार वल्लभाई पटेल इनडोअर स्टेडियम येथे आयोजित कर ...