महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) मुंब्रा (Mumbra) येथे मोठी कारवाई करत छापेमारी केली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर आणि पुण्यातील अटकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे समज ...
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.
2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले गेले होते.
नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडींग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे.