नागपूर हिवाळी अधिवेशनावर संकट उभे ठाकले आहे. एक वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे कंत्राटदारांनी थकलेले देयक मिळत नसल्याचे बघत पुन्हा काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरच्या पारडी परिसरातील भांडेवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या भागात आज सकाळी अचानक बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली. सकाळी घराबाहेर खेळत असलेल्या एका लहान मुलाला इमारतीत बिबट्या दिसला आणि त्याने त्वर ...
बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महा एल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसात नागपूर शहर आणि लगतच्या जिल्ह्या आणि राज्यातून उपचारार्थ आलेल्या मेंदूज्वर संशयित 20 रुग्ण मिळू आले आहे. यात आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नीचा इटलीत झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.