बहार-ए-उर्दू येथे उर्दू साहित्य अकादमीची 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जावेद अख्तर यांनी देखील मुंबई आणि महाराष्ट्राचं उर्दूसोबत असणारं नात मांडलं आहे ...
भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक ...
"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री दादा भुसे यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
"उत्तर महाराष्ट्र संवाद 2025" कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे का? कोणाला आणि किती? याबद्दल सांगितलं आहे.
लोकशाहीच्या या व्यासपीठवर रविवार दिनांक 28 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद रंगणार आहे, आणि या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.
लोकशाहीच्या या व्यासपीठवर रविवार दिनांक 28 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद रंगणार आहे, आणि या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.